काही सांगायचे असते तेव्हाच शब्द हरवतात
शब्दांना शोधायचे असते तेव्हाच अर्थ हरवतात
गाळलेल्या जागांमधला अर्थ खुप काही सांगुन जातो
बरेचदा अर्था एेवजी अनर्थ करुन जातो
समजुतीच्या कुंपणामध्ये अर्थ बागडत असतो
हरवलेला शब्द कुंपण तोडुन आत शिरतो
आता काहीच उरलेलं नसतं
असतो तो फक्त अनर्थ, सगळीकडे व्यापून उरलेला
--अनघा
सुंदर... 😊
ReplyDeleteWah ekdum arthpurna!!!
ReplyDeletewha
ReplyDeletewha
ReplyDelete